2022 पासून सरसगट नागरिकांचे होणार वीज बिल माफ मंत्रिमंडळात मोठा निर्णय..! electricity waived

शेतकरी व्हाट्सअप ग्रुप Join Now

electricity waived राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षात वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल पासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरेखा मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील माफ होणार आहे. राज्य सरकारने सौर ऊर्जेवर भर देत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या उपक्रमांना सुरवात केली आहे.

मोफत वीज योजना
राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल पासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे.

सौर कृषी वाहनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सौर कृषी वाहनी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही.

हे पण वाचा:
Nuksan Bharpai list अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी हेच शेतकरी पात्र हेक्टरी मिळणार 16000 रुपये Nuksan Bharpai list

प्रधानमंत्री सुरेखा मोफत वीज योजना
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुरेखा मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील माफ होणार आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे.

सौर ग्राम
सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाने राज्यात पहिले सौर ग्राम होण्याचा मान मिळवला आहे. या गावातील प्रत्येक नागरिकाने सौर ऊर्जेवर अवलंबून असल्याने गावाचे वीज बिल शून्य झाले आहे. राज्यातील 100 गावे शंभर टक्के सौर ऊर्जेवर नेमण्याची मोहीम सुरू आहे.

सौर कृषी पंप योजना
राज्य शासनाने मागील त्यांना सौर कृषी पंप योजना जाहीर केली आहे. या योजनेतून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम तर अनुसूचित जाती जमातीचे शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम भरून साडेसात अश्वशक्ती पर्यंत कृषी पंप व सौर पॅनल्स मिळणार आहेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana hafta तिसऱ्या हफ्त्याची तारीख ठरली! थेट महिलांच्या खात्यात 4500 जमा Ladki Bahin Yojana hafta

राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमुळे शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आणि घरगुती ग्राहक त्यांच्या वीज बिलात मोठी बचत करू शकतील. शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याने त्यांना शेतात जाण्याची गरज राहणार नाही. सौर ऊर्जेवर भर देत राज्य सरकार वीज उत्पादन क्षेत्रात आघाडीवर आहे.

Leave a Comment